आपल्या जीवनामध्ये दररोज असंख्य व्यक्ती येत असतात. काही व्यक्ती हे आपल्या मनामध्ये घर करून राहतात तर काही व्यक्ती हे फक्त कामापुरते आपल्याशी जवळीक साधतात. पण जीवनात आपण दोन हात लांब कोणत्या ५ लोकांपासून राहायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून ...
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंगणेवाडीच्या जत्रेची ख्याती आहे. मालवणमध्ये आंगणेवाडीच्या जत्रेचा उत्सल थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आं ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे योगदान हे खूप आहे. राशिभविष्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. पण कोणत्या ४ राशींसाठी पुढचा महिना हा सुवर्णकाळ असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #z ...
आपल्या जीवनामध्ये लिंबाचे असंख्य फायदे आहेत. लिंबू हे आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायक आहे. पण या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लिंबाच्या झाडाबद्दल अजून काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #Lemontree # ...
दत्त, साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचा वार म्हणून गुरवार ओळखला जातो. गुरवारी अनेक व्यक्ती हे उपवास करून आपल्या देवाची पूजा करतात. सगळ्यात चांगला वार म्हणून देखील गुरवारला संबोधले जाते. पण गुरवारी श्रीमंत लोक कोणती ३ कामे करतात? त्याबद्दल जर तुम्हाला अच ...
पती हे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतात. पती पत्नीचा विवाह झाल्यावर त्यांच्या नात्यामध्ये अधिक परिपक्वता येते आणि नातं खूप घट्ट होते. पती आणि पत्नी या दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यांना एकमेकांशिवाय करमत देखील नसेल आणि ते एकमेकांशिवाय राहू ...
गुरुचे आपल्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण आहे. ज्याप्रमाणे आयुष्यात प्रत्येक वाटेवर गुरुची आवश्यकता असते तसेच आपल्या ग्रह मंडलात देखील गुरुचे अस्तित्त्व अत्यंत प्रभावशाली मानले जाते. ज्योतिष शास्त्रातही गुरु या ग्रहाला विशेष महत्त्व आहे. त्याच्या स् ...
Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या व्यक्तींमध्ये असे गुण असतात की ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येऊ शकतो. या राशीच्या व्यक्ती खूप प्रामाणिक मानल्या जातात. कोणत्या राशीच्या व्यक्ती प्रामाणिक समजल्या जातात जे जाणून घेऊयात... ...