आळंदी येथे सिद्धबेटावर संजीवन समाधी घेण्याचे माउलींनी आधीच ठरवले, जेव्हा हा निर्णय सर्वांना सांगितला, तेव्हा जनताच नाही तर भगवंतही भावविभोर झाला, तो प्रसंग... ...
Chanakyaniti : संकटात धीर गमावलेली व्यक्ती वेडीपिशी होते आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी वाटेल ती जोखीम पत्करायला तयार होते. मात्र अशा लोकांसाठी आचार्य चाणक्य सांगतात, संकट काही क्षणांचे, मात्र उपकार आयुष्यभराचे राहतात हे कायम लक्षात ठेवा आणि संकटकाळात ...
गुरु प्रदोषाच्या दिवशी महादेवांसह दत्तगुरु, स्वामींचे पूजन तसेच गुरु ग्रहाशी संबंधित उपाय करणे शुभ लाभाचे मानले जाते. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...