आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत:च्या पापांची कबुली द्यायची सोडून दुर्योधन पापांचा हिशोब विचारत होता, हे पाहून श्रीकृष्णाला हसू आले. त्यांनी त्याला त्याच्या तीन चूका सांगितल्या. ...
'देव भावाचा भुकेला' असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही. ...
गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्टा केली. त्यांचे रुपडे पाहता डेबुजी झिंगराजी ही त्यांची मूळ ओळख विसरून लोक त्यांना गाडगेबाबा, गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले. ...
जीवनामध्ये आपण स्वत: राहत असलेल्या घरावर निस्सिम प्रेम करत असतो. आपल्या घराची रचना आपण योग्य त्या पद्दतीने केलेली असते. घरामध्ये आपण नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टींचा समावेश करून आपल्या घराची शोभा वाढवत असतो. त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये बंद पडलेली ...