शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

दु:खाचे मूळ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 04:28 IST

आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.

- फरेदुन भुजवालाभगवान गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, जितके भौतिक पदार्थ आहेत, ते कलापांपासून बनलेले आहेत़ कलाप अणूपेक्षाही छोटा भौतिक घटक आहे, ज्याचा स्वभाव आहे उत्पन्न होणे व नष्ट होणे़ कलाप उत्पन्न होताच नष्ट होण्याची क्रिया आरंभ होते़ प्रत्येक कलापात आठ आधारभूत पदार्थ आहेत - पृथ्वी, वायू, जल, अग्नी तसेच वर्ण, गंध, रस आणि ओज़ यांना वेगळे केले जाऊ शकत नाही़ हे सर्व एक साथ उत्पन्न होऊन नष्ट होतात, म्हणजे सतत परिवर्तनशील आहेत़ यांपैकी प्रथम चार मूलभूत गुण आहेत व इतर गौण आहेत़ जेव्हा हे आठ एकत्र येतात, तेव्हाच कलाप बनतो़ दुसऱ्या शब्दात कलाप समूह त्याला म्हणतात, जेव्हा ही आठ आधारभूत तत्त्वं एक साथ मोठ्या संख्येने चिकटलेली असतात़ तेव्हाच ते मनुष्य वा अन्य प्राणी अथवा पदार्थांच्या रूपाने दिसतात़ कलाप क्षणभरासाठी राहतो आणि पापणीची उघडझाप व्हावी तेवढ्या वेळात अब्जो-खर्बो कलाप उत्पन्न आणि नष्ट होतात़ हे कलाप सतत परिवर्तनशील आहेत़ मनुष्याचे शरीर तसे ठोस नाही जसे दिसते, तर हे नाम-रूपाचा समुच्चय आहे़ हे शरीर असंख्य कलापांनी बनलेले आहे, जे सतत परिवर्तनशील आहे़ कलाप प्रत्येक क्षणी नष्ट होतो आणि तयार होतो़ याचे नष्ट होणे आणि बनणे दु:खच तर आहे़ हेच दु:ख सत्य आहे़ जेव्हा आपण अनित्यतेला दु:ख समजू लागतो, तेव्हाच आपण दु:ख सत्याला खºया अर्थाने समजतो, आपण स्वत: अनुभव करतो. विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू सयाजी उ बा खिन यांनी प्रवचनात वारंवार याचा उल्लेख केला आहे़ सयाजी उ बा खिन यांच्याकडून विपश्यना विद्येचा सखोल अभ्यास शिकल्यानंतर सत्यनारायण गोएंका यांनी जगभरात याचा प्रचार आणि प्रसार केला. आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.