शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इये मराठीचिये नगरी, ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:23 IST

महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते.

आपल्या पृथ्वीतलावरील सर्व जीवांची उत्क्रांती चालू आहे, त्याची सूत्रे काही ऋषितुल्य महात्म्याच्या हाती आहेत, असे थिआॅसाफि सांगते.  प्रत्येक जीव हा त्या योजनेचा भाग आहे. अशा ऋषितुल्य जीवन्मुक्त महात्म्यांचा समुदाय असून, त्याल्याच सिद्धसंघ म्हटले आहे. थिआॅसोफिकॅल सोसायटीची स्थापना सिद्धसंघातील महात्मा कुथूमी व महात्मा मौर्य यांनी केली. ज्यांची संस्कृत नावे देवापी व मरु अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या नावाने संबोधन केले आहे. सिद्ध संघातील ऋषींच्या आदेश्वारुप हे कार्य आम्ही करीत असल्याचे संत तुकाराम स्पष्ट सांगतात.आम्ही वैकुंठ वाशी आलोयाची कारणाशीबोलले जे ऋषी साच भावे वतार्याझाडू संताचे मार्ग आड राणी भरले जगउचीस्थाचा भाग शेष उरला तो सेऊभय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणू लाथा-संत तुकारामवास्तविक आम्ही वैकुंठात वास करणारे आहोत े(मुक्त आहोत); परंतु महान ऋषींनी जे प्रतिपादन केले आहे, त्यांचे पालन करण्यासाठी आम्ही या मृत्युलोकात आलो आहोत. त्यांनी जो मार्ग दाखविला आहे, तो स्वच्छ करण्याचे कार्य आम्ही करू. (संतांनी दाखविलेला मार्ग अजून स्पष्ट करून सांगू). विषय लोभामुळे पारमार्थिक साधने बुडवून टाकली जात आहेत. ज्ञान केवळ शब्दात आहे आचरणात मात्र शून्य आहे.तुम्ही सनकादिक संतम्हणविता कृपावंतएवढा करा उपकारसांगा देवा नमस्कारमाझी भाकावी करुणाविनवा पंढरीचा राणातुका म्हणे मज आठवामूळ लवकरी पाठवा-संत तुकारामवरील अभंगात संत तुकारामांनी सरळ सनकादिक मुनिंचा उलेख केला आहे. या अभंगावरून हेही लक्षात येते की, ते विश्वात्मक परमेश्वराला अत्यंत जवळचे, हृदयस्थ आहेत.ते सनकादिक संतांना विनंती करतात की, तुम्ही माझा देवाला नमस्कार सांगा, मजविषयी वैकुंठनाथाजवळ काकुळती करून विनंती करा आणि सांगा कि माझी आठवण करून मला बोलावणे पाठवा.आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावदैवताचे नाव सिद्धेश्वरचौरंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळातो सुख सोहळा काय वानूनामा म्हणे देवा चला तया ठायाविश्रांती घ्यावया कल्पवरी-संत नामदेवआळंदीला भगवान शंकराचे सिद्धपीठ आहे त्या ठिकाणी चौरंशी सिद्ध ऋषी एकत्र येतात.त्यांचा मोठा मेळावा भरतो. त्या मेळाव्याचे वर्णन मी काय करू तो अप्रतिम सोहळा असतो.

 - प्रा.डॉ.ए.एस.सोनोने 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक