शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:16 IST

दररोजचा ताण हा मानसिक आजाराचे कारण बनत चालला आहे. मन शांत नसेल तर दैनंदिन काम, वैयक्तिक आयुष्याशी निगडित समस्या निर्माण होतात अकारण वादाला तोंड फुटते. 

चाणक्य नीतीमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच त्रास, अनावश्यक वाद इत्यादीपासून दूर राहण्याचे उपाय सांगितले आहेत. जेणेकरून व्यक्तीचे पूर्ण लक्ष त्याच्या ध्येयावर आणि ते साध्य करण्याच्या मार्गावर राहील. त्याच्या आयुष्यात शांती आणि आनंदात राहू शकते. 

आजच्या काळात, बहुतेक लोक तणावामुळे त्रस्त आहेत. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रातील काही गोष्टींचा अवलंब केल्यास या समस्यांपासून सहज सुटका होऊ शकते.

क्रोध : तणाव आणि वाद टाळण्यासाठी, व्यक्तीला राग येऊ नये हे सर्वात महत्वाचे आहे. जर त्याने राग आणि कडू गोष्टी बोलण्यापासून स्वतःला वाचवले, तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तो टाळेलच, पण त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे होणारे परिणामही तो टाळू शकेल. याउलट, तो ज्याच्यावर रागावेल किंवा अपमान करेल, तो माणूस त्याच्या बदल्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यासाठीच त्याक्षणी रागावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल.

लोभ : लोभ माणसाला अनावश्यक ताण देतो. त्याला स्वार्थी बनवतो आणि त्याला अनेक चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो. तो अनेक वादात अडकतो आणि मानसिक ताणतणावही सहन करतो.

अहंकार : अहंकारी असणेही टाळावे. अहंकार मनुष्याला वास्तवापासून दूरच करत नाही तर त्याची वैचारिक क्षमता देखील नष्ट करतो. यामुळे त्याला विनाकारण अनेक समस्या आणि तणावाचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य