शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:16 IST

दररोजचा ताण हा मानसिक आजाराचे कारण बनत चालला आहे. मन शांत नसेल तर दैनंदिन काम, वैयक्तिक आयुष्याशी निगडित समस्या निर्माण होतात अकारण वादाला तोंड फुटते. 

चाणक्य नीतीमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच त्रास, अनावश्यक वाद इत्यादीपासून दूर राहण्याचे उपाय सांगितले आहेत. जेणेकरून व्यक्तीचे पूर्ण लक्ष त्याच्या ध्येयावर आणि ते साध्य करण्याच्या मार्गावर राहील. त्याच्या आयुष्यात शांती आणि आनंदात राहू शकते. 

आजच्या काळात, बहुतेक लोक तणावामुळे त्रस्त आहेत. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रातील काही गोष्टींचा अवलंब केल्यास या समस्यांपासून सहज सुटका होऊ शकते.

क्रोध : तणाव आणि वाद टाळण्यासाठी, व्यक्तीला राग येऊ नये हे सर्वात महत्वाचे आहे. जर त्याने राग आणि कडू गोष्टी बोलण्यापासून स्वतःला वाचवले, तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तो टाळेलच, पण त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे होणारे परिणामही तो टाळू शकेल. याउलट, तो ज्याच्यावर रागावेल किंवा अपमान करेल, तो माणूस त्याच्या बदल्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यासाठीच त्याक्षणी रागावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल.

लोभ : लोभ माणसाला अनावश्यक ताण देतो. त्याला स्वार्थी बनवतो आणि त्याला अनेक चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो. तो अनेक वादात अडकतो आणि मानसिक ताणतणावही सहन करतो.

अहंकार : अहंकारी असणेही टाळावे. अहंकार मनुष्याला वास्तवापासून दूरच करत नाही तर त्याची वैचारिक क्षमता देखील नष्ट करतो. यामुळे त्याला विनाकारण अनेक समस्या आणि तणावाचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य