शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:07 IST

Astrology: सध्याचा काळ घात-अपघाताचा असल्याचे चित्र ग्रहदशा वर्तवते, जुलै अखेरपर्यंत वेगवेगळ्या घटना घडण्याची शक्यता आहे; त्यासाठी आवश्यक उपाय!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

सध्या अनिष्ट अशी मंगळ केतू युती सिंह ह्या अग्नी तत्वाच्या राशीत जुलै अखेर पर्यंत आहे.  त्याच सोबत गुरु अस्तंगत आहे. काहीच दिवसात शनी वक्री होणार आहे. रागावर, भाव भावनांवर अत्यंत नियंत्रण असावे. ज्यांना BP चा त्रास आहे त्यांनी आपल्या प्रकृतीला जपावे. मंगळ म्हणजे आवेग, आवेश आणि वेग त्यामुळे वाहने जपून चालवावीत, शरीरातील उष्णता वाढेल त्यामुळे तामसी  भोजन आणि कोपिष्ट वागणूक टाळावी. 

Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!

मंगळ हा भूमिपुत्र आहे. त्यामुळे जमिनीचे व्यवहार , रिअल एस्टेट पासून शेअर मार्केट पर्यंत बदल दिसून येतील. वातावरणात सुद्धा अनपेक्षित बदल होतील. सामान्य माणसाला त्रासदायक जीवन असणार आहे. मोठे प्रवास टाळावेत. ज्यांना राग येतो त्यांनी तर पुढील दोन महिने गप्पच राहावे, म्हणजे अनेक प्रसंग टळतील. युद्धाची पार्श्वभूमी सध्या आहेच. मंगळ हा रक्तासंबंधी विकार देतो. पुढील काळात आगी लागणे, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता, वादळी वारे अशी अस्मानी-सुलतानी संकटं येऊ शकतात. 

सद्यस्थितीत प्रत्येक गोष्टीत आपले मत मांडणे आणि टोकाचे निर्णय रागाच्या भरात घेणे टाळा. मंगळ केतू युती चांगल्या भावात अध्यात्मिकता सुद्धा देईल. सप्तमात ही युती जोडीदारासोबत वाद घडवून दुरावा आणेल, अष्टम भावात मुळव्याध आणि अपघात असे काही योग दर्शवते. त्यामुळे आपण सर्वतोपरी काळजी घेतलेली बरी!

प्रत्येक भावातील मंगळ केतू युतीचे फळ वेगवेगळे असणार आहे आणि आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे ते बदलणार आहे. या काळात अति स्पष्ट बोलणे टाळावे, संबंध कायमस्वरूपी बदलतील. मंगळ म्हणजे भावंडे, रक्त विकार, शेजारी, पोलीस दल यांच्याशी संबंधित त्रासदायक घटना घडू शकतात. मंगळाच्या हातात शस्त्र आहे त्यामुळे सर्जरीचे प्रसंग येऊ शकतात. ज्यांची अलीकडेच सर्जरी झालेली आहे त्यांनी जपावे . मूळ पत्रिकेत मंगळ केतू युती असेल किंवा मंगळ केतू ह्यांची दशा अंतर्दशा असेल त्यांनी जपावे.  

Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

यावर उपाय काय? तर वर दिलेल्या नियमांचे पालन, श्रद्धा आणि सबुरी ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच उपासना देखील महत्त्वाची आहे. याकाळात सुरु केलेली उपासना कायम स्वरूपी सुरु ठेवावी, लाभच होईल. त्यासाठी हनुमान चालीसा नित्य पठण, सद्गुरू स्मरण, अखंड नाम:स्मरण, आपल्या आराध्य दैवताचा जप, पोथीवाचन आणि ध्यानधारणा केल्याने निश्चितच लाभ होईल. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष