शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Astro Tips: शेगडीच्या पूजेने करा दिवसाची सुरुवात; आजारपण येणार नाही घरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:19 IST

Astro Tips: पूर्वीच्या बायका स्वयंपाकघर सारवून, रांगोळी काढून चूल पेटवायच्या; आपण निदान पुढील टिप्स फॉलो केल्या तरी होतील अनेक लाभ!

घरात एक व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच! यासाठीच ज्योतिष शास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे. त्याचा उपयोग रोज करा. दिलेला उपाय सलग महिनाभर केल्याने घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते. 

>> यासाठी रोज सकाळी आपल्या किचनमधल्या शेगडीखाली दोन बोटं रांगोळी काढावी. >> फुल असेल तर, अन्यथा हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरु करावा. >> तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा. >> मगच शेगडीचा वापर सुरु करावा. 

हा उपाय कशासाठी? 

तर शेगडीचा संबंध थेट अग्नीशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो, बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरु करावा. तसेच स्वयंपाकात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. त्यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायाने आरोग्यही चांगले राहते व आर्थिक नुकसान टळते. 

आपल्या आई-आजीने हे उपाय करताना, शेगडीची पूजा करताना, चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिले, ऐकले असेल. या छोट्याशा उपचारामुळे त्याकाळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते. कालौघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली. म्हणून पुन्हा नव्याने त्या उपायांचा वापर करूया आणि आरोग्य संभाळुया!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष