शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आनंद तरंग - सगुण भक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 02:36 IST

ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान हे श्रेष्ठ आहे; पण विश्वास हवा. विं. दा. करंदीकर म्हणतात, ‘विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले.

स्रेहलता देशमुख

आजच्या तंत्रयुगात निसर्गावर मात करून माणसाने विजय संपादन केला. मोठी धरणं बांधली; पण त्यांना तडे गेले. झाडं उन्मळून पडली. शेती उद्ध्वस्त झाली. हे वेगळेच; पण माणुसकीही विरली. हे मोठं दु:ख आहे. कारण या परिस्थितीतही चोऱ्या झाल्या. एखादे झाड तोडायचे, तर प्रथम त्याच्या फांद्या व नंतर बुंधा तोडतात. वाईट विचारांचेही तसेच आहे. फक्त फांद्या तोडून चालत नाहीत. ते मुळातून उपटून टाकायला लागतात. म्हणून सगुण भक्तीची योजना करावी लागते. ही भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वत:ला विसरतो व मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतो. या भगवंताचा सहवास नामस्मरणाने लाभतो. एक मुलगा घरातून पळून गेल्यावर त्याची आई म्हणाली, ‘तो जिथे असेल तिथे सुखरूप असूदे व सुखाने राहूदे.’ तसेच आपण नामस्मरणाने घेतलेल्या नामाने सुखी होण्याचे ठरवूया.

ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान हे श्रेष्ठ आहे; पण विश्वास हवा. विं. दा. करंदीकर म्हणतात, ‘विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले. त्यावरी सीमा तयाला पाहिजे.’ भक्ती एकरूप होऊन, विश्वासाने केली म्हणजे ज्ञान उत्पन्न होते व ज्ञान, विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञ विचार करतात. शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना प्रकाशकीय विज्ञान ध्वनिशास्त्रात रस होता म्हणूनच मृदुंग व तबला इतर ताल वाद्यांपेक्षा अधिक मधुर आवाज निर्माण करतात, हे त्यांनी शोधले. ते रंगीबेरंगी गोष्टींविषयी जाणून घेण्यात तत्पर असत. ते लेक्चरसाठी कोलकात्याला जहाजातून जाताना त्यांचे लक्ष समुद्राकडे गेले. निळं पाणी पाहिलं. नंतर त्यांनी आकाशाकडे पाहिलं. त्याचाही रंग निळाच होता. ते यामागचे शास्त्र शोधू लागले. पाण्याच्या अणूंवरून परावर्तित झालेला प्रकाश आकाशात पसरला म्हणून असे असावे. ते शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध करू लागले व ते झालेही म्हणून त्याला रामन इफेक्ट असे नाव दिले. त्यांना वाटायचे, शास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी प्रयोगशाळेतच जायला हवे असे नाही. चिकाटी तसेच नाउमेद न होण्याची शक्ती हवी. नामाची शक्ती आजमावण्यासाठी चिकाटी व श्रद्धा असली तर समाजाचे कल्याण होईल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक