शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:40 IST

निरोगी, दीर्घायुष्य मिळावं ही सर्वांचीच अपेक्षा असते, मात्र त्यासाठी सोपा आणि बिनखर्चिक उपाय आपण करत नाही. त्याची सुरुवात करा.

नैसर्गिक रित्या अहोरात्र म्हणजे २४ तासांत २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास करतो. त्या श्वासोच्छ्वासातही शीतकाल उष्णकाल यांस अनुसरून डाव्या व उजव्या बाजूने विशिष्ट नैसर्गिक शास्त्रीय व्यवस्थेनुसारच श्वासोच्छ्वास होत असतो. ईश्वराने नाकाला दोन छिद्रे ठेवली आहेत. त्यामागे शास्त्रीय हेतू आहेत. एवढ्या मोठ्या मानवपिंडावर एक केससुद्धा अनावश्यक वा निर्हेतुक नाही. संपूर्ण प्राण ज्या श्वासप्रक्रियेवर अवलंबून आहे, तो श्वासोच्छ्वास ज्या नाकाने व्हावयाचा त्या नाकाची रचनाही ईश्वराने शास्त्रीय केली आहे. 

षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकविशति:एतत्संख्यात्मकं मैत्रं जीवो जपति सर्वदा।

म्हणजेच दिवसभरात मानव २१,६०० वेळा `सोऽहम' शब्दाचा जप करत असतो, तितक्या वेळा त्याची श्वसनक्रिया होत असते. योगशास्त्रानुसार नाकाच्या डाव्या पुडीला सूर्य व उजवीला चंद्र असे नाव दिले गेले आहे. डाव्या नाकपुडीत इडा नाडी व उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी आहे. सूर्य पुडीने श्वास घेतल्यास उष्णता व चंद्रनाडीने श्वास घेतल्यास थंडी फुप्फुसात प्रविष्ट हाटे. आज आपणास हे माहितीही नाही की कधी कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परंतु आपले पूर्वज दिवसातून तीन वेळा या श्वसनप्रक्रियेची साधना करत असत. या श्वसनप्रक्रियेचे धार्मिक नाव `संध्या' असे आहे. संध्येत प्राणायाम हे मुख्य व परमलाभक असे तत्त्व आहे. या श्वस क्रियेच्या साधनेत आयुष्यवृद्धि होते व ही साधना आपल्या हातात आहे. 

ऋषयो दीर्घसन्ध्यात्वात दीर्घमायुरवाप्नुयु:।

हे मनूचे वचन वर आलेच आहे. ऋषींच्या दीर्घायुष्याचे रहस्य संध्येतच आहे, असा या वचनाचा आशय आहे.योग शास्त्राने प्राणायामाचा व श्वासप्रक्रियेचा खोल अभ्यास केला. ही श्वसनक्रिया निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळी असते. 

स्थितस्य द्वादश श्वासाश्चलतोऽष्टादश स्मृता:।चतुर्विशति सुप्तस्य, त्रिशद ग्राम्ययरतस्य च।।

मनुष्य बसला असता १२, चालताना १८, झोपलेला असताना २४, विषय सेवनाचे वेळी ३० असे दर मिनिटांच्या हिशोबात श्वास घेतो. याचा अर्था त्या त्या अवस्थेत श्वास अधिक प्रमाणात खर्ची पडतात. म्हणजेच तितक्या प्रमाणात मानवाचे आयुष्य अधिक झपाट्याने नष्ट होते. शरीराचे व्याप तर चालूच राहणार आणि हा आयुष्य नाशही असाच होत राहणार. तरीसुद्धा त्या अवस्थेत होणारा ऱ्हास टाळण्यासाठी श्वासांचा निरोध करून त्याची भरपाई करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर ही भरपाई करूनही मूळातील २१६०० श्वासातूनही काही वाचवले तर अधिक चांगले. यासाठीच श्वासनिरोधरूप `प्राणायाम' त्यावर उत्तम उपाय म्हणून शास्त्रकारांनी आपल्यापुढे ठेवला आहे. 

ईश्वराने दिलेली श्वाससंख्या म्हणजे आयष्य. दिलेली श्वास संख्या प्राणायामाने दीर्घकाळ वापरता येते. आयुष्य वाढवणे आपल्या हाती आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स