शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:35 IST

प्रत्येकाला आपले जीवन आनंदी, उत्साही आणि चिंतामुक्त होऊन जगावेसे वाटते, त्याचे गुपित प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या ५ नियमांमध्ये दडले आहे. 

वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांनी जीवनातील दुःख, चिंता आणि भय यावर मात करण्यासाठी अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते, भौतिक सुख-दुःखांवर विजय मिळवून आत्मिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग भक्तीमध्ये दडलेला आहे. जीवन आनंदी आणि चिंतामुक्त(Stress free life tips by Premanand Maharaj) करण्यासाठी महाराजांनी सांगितलेले हे पाच नियम तुमच्यासाठी मोलाचे ठरतील.

चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती!

१. रोज देवाचे 'चरणामृत' घ्या

प्रेमानंद महाराजांनुसार, चरणामृत हे केवळ तीर्थ नाही, तर ते सगळ्या रोगांचा नाश करण्याचे सामर्थ्य ठेवणारे औषध आहे.

रोज सकाळी देवाचे चरणामृत प्राशन केल्यास, ते शरीरातील अनेक रोगांना दूर ठेवते. यामुळे अकाल मृत्यू (Unnatural Death) येत नाही आणि जीवनात भगवंताचे संरक्षण लाभते.

२. 'कृष्णाय वासुदेवाय' चा ११ वेळा जप

जीवनात अपघात किंवा संकटांचे भय नेहमीच असते. हे भय दूर करण्यासाठी महाराज एक शक्तिशाली मंत्र सांगतात. हा मंत्र रोज ११ वेळा म्हणावा- 

‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।।’

हा श्लोक ११ वेळा म्हटल्याने रस्त्यात किंवा प्रवासात कुठेही अपघात होणार नाही आणि जरी झाले तरी तुमची त्यातून निश्चित सुटका होईल.

३. नित्य २० मिनिटे नामस्मरण करा

मन स्थिर ठेवण्यासाठी आणि चिंतांपासून दूर राहण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे. दिवसभरात केवळ २० मिनिटे भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी वेळ काढा. यामुळे मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि भौतिक जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?

४. रोज ११ दंडवत घाला (मोक्षाचा मार्ग)

महाराज शिस्त आणि नियमांवर जोर देतात. मोक्षाचा मार्ग खुला करण्यासाठी ते दंडवत घालण्याचा नियम सांगतात. रोज देवासमोर ११ दंडवत घालण्याचा नियम (नेम) स्वतःसाठी निश्चित करा. हा नियम पाळल्यास मोक्षाचा मार्ग खुला होतो आणि तुम्हाला पुनर्जन्माच्या चक्रात अडकावे लागत नाही. दंडवत म्हणजे स्वतःला भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणे.

५. देवाची 'चरण धूळ' मस्तकावर लावा

आपल्या देवाच्या चरणांची धूळ (चरण धूळ) मस्तकावर लावल्यास, ते आपल्याला देवाशी थेट जोडते. यामुळे अहंकार (Ego) कमी होतो आणि नम्रता (Humility) वाढते. चरण धूळ मस्तकावर लावल्याने देवाचे आशीर्वाद आणि ऊर्जा दिवसभर तुमच्यासोबत राहते, ज्यामुळे चिंता आपोआप दूर होतात.

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले हे पाच उपाय केवळ धार्मिक विधी नसून, ते एक जीवन जगण्याची कला शिकवतात. या नियमांमधून साधकाला भगवंताचे संरक्षण, रोगांपासून मुक्ती आणि अंतिमतः पुनर्जन्मातून मुक्ती मिळवून चिंतामुक्त व समाधानी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. पाहा व्हिडीओ -

English
हिंदी सारांश
Web Title : Premanand Maharaj's 5 remedies for accident prevention, health, and peace.

Web Summary : Saint Premanand Maharaj suggests five simple remedies for a happy, stress-free life: drink 'Charanamrit', chant 'Krishnaay Vasudevay', meditate for 20 minutes, do 11 'Dandavat', and apply 'Charan Dhool' to your forehead. These practices offer protection, health, and spiritual liberation.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधी