शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ने टंचाई आराखडाच सादर केला नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले अर्धशासकीय पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:07 IST

जिल्हा परिषदेने अद्यापही जानेवारी ते जून या कालावधीचा टंचाई आराखडाच जिल्हा प्रशासनाला सादर केलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जिल्हा परिषदेने अद्यापही जानेवारी ते जून या कालावधीचा टंचाई आराखडाच जिल्हा प्रशासनाला सादर केलेला नाही.टंचाई आराखड्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेला अनेक पत्रे पाठविली आहेत. मात्र, जि.प.कडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ५ दिवसांपूर्वी स्वत: जिल्हाधिका-यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिका-यांना अर्ध शासकीय पत्र पाठवून १० तारखेच्या आत जानेवारी ते जून या कालावधीचा टंचाई आराखडा सादर करण्याचे सांगितले होते. मात्र, जिल्हा परिषदेने यावर देखील कार्यवाही केली नाही. त्यामुळे दुष्काळासंदर्भात जि.प.ला गांभीर्य आहे का नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणीटंचाई निवारण उपाययोजना जि.प.मार्फत केल्या जातात. यातील उपाययोजनांना मंजुरी जिल्हा प्रशासन देते तर टंचाई आराखडा जिल्हा परिषद तयार करत असते. जिल्हा परिषदेने टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचा आणि जिल्हा प्रशासनाने तो मंजूर करून त्यानुसार राज्य शासनाकडे निधीची मागणी करावी अशी पद्धत आहे. टंचाई आराखडा दर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तयार केला जातो.दुष्काळाची दाहकता वाढलेली असतानाही जिल्हा परिषद मात्र टंचाई आराखड्याचा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाला डिसेंबरपर्यंतचाच आराखडा सादर केला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेकडे जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीच्या टंचाई आराखड्याची मागणी करीत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेला अनेक वेळी स्मरणपत्र देऊनही त्याचा कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदdroughtदुष्काळ