शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

‘जायकवाडी’चे पाणी ‘माजलगावा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:55 IST

पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले.

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यासह माजलगाव धरण क्षेत्रात पडलेल्या दुष्काळामुळे धरणातीलपाणी आॅक्टोबरमध्येच मृतसाठ्यातच गेले असताना या धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होवू नये म्हणून पैठणच्या धरणातील सी.आर. ने कोलत्याचीवाडी येथून पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले. महिनाभर या पाण्याचा विसर्ग एकूण ३४ दलघमी पाणी येणार आसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.माजलगाव धरणक्षेत्रात या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नसून, रोज धरणातील पाण्याचा बीड शहरासह माजलगाव शहर आणि ११ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. त्यात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.माजलगाव धरणाची पाणी पातळी एकूण ११.०२ टीएमसी असून २२ डिसेंबरपर्यंत धरणात मृतसाठा होता. त्यामुळे भविष्यात माजलगाव धरणावर अवलंबून असणाºया गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह परळी येथील औद्योगिक विद्युत प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती.या बाबत माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री पंकजा मुंडे, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख यांच्याकडे तसेच तहसील प्रशसनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पैठण धरणातील पाणी माजलगाव धरणात सोडण्यात आले. २१ डिसेंबर पासून पैठण धरणाच्या कोलत्याचीवाडी येथून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात सोडलेले पाणी धरणापर्यंत येण्यास जवळपास चार दिवस लागले आहेत. २४ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणात ९०० क्युसेसने सोडले आहे.या मुळे धरणातील पाणी पातळीत निश्चित वाढ होऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माजलगाव तालुक्यात समाधान व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी