शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:36 PM

अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये तीव्र संताप : अनुदानाचा तिसरा हप्ता पाठवण्याचा शासनाला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रदुर्भावामुळे कापूस क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी बोंडअळी अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र तिस-या टप्प्यातील ८५.१३ कोटी अनुदान अजूनही न मिळाल्यामुळे अनेक गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.खरिप संपून रब्बी हंगाम सुरु झाला आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मागील वर्षी झालेल्या बोंडअळी अनुदानाची जाहीर केलेली रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे, शासनाला बोंडअळी अनुदानाच्या तिसºया हप्त्याचा विसर पडला आहे का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मिळालेल्या अनुदानाची रक्कम शेतकºयांना योग्य पद्धतिने वाटप होत नाही, इतर बँकेकडून पैसे मिळत नसल्याचे सांगून जिल्हा बँकेकडून अडवणूक केली जात आहे. अशी महिती शेतकºयांनी दिली.शासनाने बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्पा जून महिन्यात ६८.२३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर जूलै महिन्यात दुसरा हप्ता १०२ कोटी ६४ लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात आले. यामध्ये पात्र असलेल्या अनेक गावातील शेतकºयांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यतील संपूर्ण रक्कम त्वरीत शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावी, व तिसºया टप्प्यातील अनुदानाचे ८५.१३ कोटी रक्कम वाटपासाठी जिल्हा बँकेकडे न देता राष्ट्रीयकृत बँकेकडे देण्यात यावी अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.३ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला होता प्रादुर्भावजिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण हे कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोडअळी प्रदुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार हेक्टरवरील कापूस पिक धोक्यात आले व शेतकºयाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीcottonकापूस