शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'हे तर षडयंत्र, पर्दाफाश करणार, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल'; सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:13 IST

सरपंच हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून धस हल्लाबोल करीत आहेत.

बीड/जालना : मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या प्रकरणावरून षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी आष्टीमध्ये दिला. 

सरपंच हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपासून धस हल्लाबोल करीत आहेत. अशातच धस हे मंत्री मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. या भेटीवर विरोधकांनी टीकेची उठविल्यानंतर धस यांनी आपली बाजू मांडली.

हा लढा सुरूच राहील. तसेच मुंडे यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण ७३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले, असेही आमदार धस यांनी सांगितले.

समाजाचा विश्वासघात करणे ही साधी गोष्ट नाही. ज्यांनी धस-मुंडे गुप्त भेट बाहेर काढली त्यांना मार्क दिले पाहिजेत. धसांच्या रूपात आधुनिक फितूर दिसला.

मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

मंत्री मुंडे आणि आमदार धस हे दोघेही ‘जय-वीरू’ आहेत. दोघांचेही एकमेकांना पूरक असे राजकारण असल्याची टीका शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी बीडमध्ये केली.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसBJPभाजपा