शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दुष्काळ निवारणाची कामे त्वरित करा; शेतकरी संघर्ष समितीचे माजलगावात रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:46 IST

आज शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने परभणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

माजलगाव  (बीड ) : शेतकरी दुष्काळाने  त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीच्या ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण कामे त्वरित करण्यात यावे या मागण्यांसाठी गंगाभिषन थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने परभणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यातील दुष्काळ निवारणाची कामे त्वरित सुरु करण्यात यावेत, या मागणीसह माजलगाव तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांची २६५ जातीचा ऊस घ्यावा या साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, कारखान्यांनी गतवर्षीच्या उसाचे बील द्यावे, गेटकन उसाचे गाळप करू नये, सरसगट कर्ज माफी करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत यासह इतर   मागण्यासाठी परभणी चौकात आज शेतकरी संघर्ष समितीने रास्तारोको केला. आंदोलकांनी गंगाभीषन थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी बारदाण्यासह सहभाग घेतला. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार एन.जी.झम्पलवाड यांना निवेदन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीडSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकार