शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी झाले उसाचे पाचट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:15 IST

तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे

ठळक मुद्देतालुक्यातील ३००८ हेक्टर ऊस वाळला : उसाचे २६५ वाण स्वीकारण्यास साखर कारखान्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्यातील शेतक-यांचा कल हा नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस या पिकाकडे होता; पण कापसाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे परवडत नसल्यामुळे शेतक-यांनी उसाच्या क्षेत्राची निवड करून तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहेवडवणी तालुक्याच्या शेजारी मोठी तीन धरणे आहेत. माजलगाव धरण, कुंडलिका धरण उपळी, उर्ध्व कुडलिंका धरण सोन्नाखोटा हे तीन मोठी तलाव आहेत. या तलावाचा जास्त फायदा हा वडवणी तालुक्यातील जमिनीला होत आसल्याने या भागातील जमीन ही ओलिताखाली आल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी तब्बल ३ हजार ८ हेक्टरवर उसाची लागवड केली होती. पण यावर्षी पाऊस न पडल्यामुळे पाण्याअभावी हे उभे पीक वाळून गेली आहेत.भयानक दुष्काळाचा फटका या पिकांना बसत आहे. जी शेतकºयांची मदार शेजारच्या धरणाच्या पाण्यावर होती, पण पाऊस नसल्यामुळे या धरणात म्हणावा तसा पाणी साठा झाला नाही. जो थोडा फार पाणी साठा झाला, तो पिण्याच्या पाण्यासाठी ही धरणे आरक्षित केली असल्यामुळे ज्या शेतकºयांनी तलावाच्या पाण्यावर ऊस लागवड केली होती; मात्र हे पाणी आरक्षित केल्यामुळे पाटाला पाणी सोडले नसल्यामुळे ऊस वाळुन गेले आहेत. आता या उसाचे करायचे तरी काय, हा गंभीर प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे. आता या उसाचे सरपण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई