शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

पाण्याअभावी झाले उसाचे पाचट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:15 IST

तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे

ठळक मुद्देतालुक्यातील ३००८ हेक्टर ऊस वाळला : उसाचे २६५ वाण स्वीकारण्यास साखर कारखान्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्यातील शेतक-यांचा कल हा नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस या पिकाकडे होता; पण कापसाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे परवडत नसल्यामुळे शेतक-यांनी उसाच्या क्षेत्राची निवड करून तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहेवडवणी तालुक्याच्या शेजारी मोठी तीन धरणे आहेत. माजलगाव धरण, कुंडलिका धरण उपळी, उर्ध्व कुडलिंका धरण सोन्नाखोटा हे तीन मोठी तलाव आहेत. या तलावाचा जास्त फायदा हा वडवणी तालुक्यातील जमिनीला होत आसल्याने या भागातील जमीन ही ओलिताखाली आल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी तब्बल ३ हजार ८ हेक्टरवर उसाची लागवड केली होती. पण यावर्षी पाऊस न पडल्यामुळे पाण्याअभावी हे उभे पीक वाळून गेली आहेत.भयानक दुष्काळाचा फटका या पिकांना बसत आहे. जी शेतकºयांची मदार शेजारच्या धरणाच्या पाण्यावर होती, पण पाऊस नसल्यामुळे या धरणात म्हणावा तसा पाणी साठा झाला नाही. जो थोडा फार पाणी साठा झाला, तो पिण्याच्या पाण्यासाठी ही धरणे आरक्षित केली असल्यामुळे ज्या शेतकºयांनी तलावाच्या पाण्यावर ऊस लागवड केली होती; मात्र हे पाणी आरक्षित केल्यामुळे पाटाला पाणी सोडले नसल्यामुळे ऊस वाळुन गेले आहेत. आता या उसाचे करायचे तरी काय, हा गंभीर प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे. आता या उसाचे सरपण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई