शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दुष्काळ जाहीर करण्यासाठी राकाँचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:35 IST

भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होते. तिन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यातील स्थिती : कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील परभणी फाटा जाम; तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : यावर्षी माजलगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आदी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होते. तिन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात हेक्टरी ५ हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, गेल्या वर्षीचे बोंडअळीचे अनुदान तातडीने वाटप करावे, शेतीपंपाची लोडशेडींग बंद करावी, गतवर्षीचा शेतकºयांनी आॅनलाईन भरलेला पीक विमा द्यावा, पाणी टंचाईच्या उपाययोजना कराव्यात यासह अनेक मागण्यांसाठी राकाँच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नाशिक भागातील धरणांचे ८.९९ टी.एम.सी. पाणी पैठणच्या धरणात सोडण्यात येत आहे त्यामुळे माजलगाव धरणात यातील ३ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येऊन पाण्याच्या गंभीर प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी यावेळी दिला. येथील तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक डाक, रायुकाँचे मराठवाडा सरचिटणीस जयसिंग सोळंके, दीपक जाधव, जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले, वसीम मनसबदार, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत शेजूळ, दयानंद स्वामी, मनोज फरके, प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबूज सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन