शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

राक्षसभुवनचे शनी मंदिर आणि पांचाळेश्वरचे आत्मतीर्थ मंदिर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 5:19 PM

प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत आहे

गेवराई : पैठण येथील नाथसागर जलाशय ९८ % भरल्याने धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडुन गोदावरी नदी पात्रात १४ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. जलविद्युत केद्र १५८९ क्युसेस, उजवा कालवा ६०० क्युसेस, डावा १००० क्युसेस असा पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर व राक्षसभुवन येथील शनि मंदिर पाण्याखाली गेले आहे.

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील ३२ गावातून जाणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि मंदिरातील मुर्ती पाण्यात बुडाल्या आहेत. भाविकांनी नदी पात्रातील मंदिरात न जाण्याचे आवाहन पाचांळेश्वर येथील मंहत विजयराज गुर्जर बाबा व भावीकराज बाबा यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन स्थितीसाठी महसुलचे पथके तयार असल्याचे तहसिलदार सुहास हजारे यांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण