शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

“ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही, जे आहेत ते फक्त जातींचे”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 05:55 IST

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत शंभर जागा निवडून आल्या पाहिजेत, हे लक्ष्य ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

लोकमत न्यूज नेटवर्क, अंबाजोगाई (जि. बीड) : ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही. जे आहेत ते फक्त जातींचे चेहरे आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची एकजूट झाली नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ॲड. आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अंबाजोगाईत पोहोचली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ओबीसींना मिळालेले आरक्षण काढून घेतले जात आहे. मात्र, याला कोणतेही राजकीय पक्ष विरोध करत नाहीत. ५५ लाख ओबीसी प्रमाणपत्रे वितरित झाली. हे चूक आहे की बरोबर आहे हे सांगण्यास कुणीही धजावत नाही. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यायचे की नाही, हा राजकीय विषय आहे. मात्र, तो सोडविण्याकडे पक्षांचे दुर्लक्ष होत आहे, अशी भूमिका ॲड.  आंबेडकर यांनी मांडली.  ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत शंभर जागा निवडून आल्या पाहिजेत, हे लक्ष्य ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.  

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण