शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मतभेदाचे रूपातंर सामाजिक द्वेषात होऊ नये: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:52 IST

मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी

- नितीन कांबळेकडा (बीड): आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मतभेद सामाजिक मतभेदात परावर्तित होऊ नये. हाच उद्देश घेऊन आरक्षण बचाव यात्रा निघाली असल्याची भूमिका वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. २५ जुलै पासून वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली आहे. आज आष्टी तालुक्यातील कडा येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.  

ॲड.आंबेडकर पुढे म्हणाले, दंगलग्रस्त ठिकाणी जाऊन सामाजिक द्वेष कमी करण्याची भूमिका कायमच वंचितने घेतली आहे. जरांगे याचं मराठा समाजाला आरक्षण ही मागणी आणि सगेसोयरे अध्यादेशाचा आग्रह याबद्दल राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा की विरोध हे राजकीय पक्षांकडून स्पष्ट होत नाही. आपल्या पक्षाची आरक्षणाची भूमिका मांडण्या ऐवजी उध्दव ठाकरे हे आंदोलकांना मोदीकडे जाण्याचा सल्ला देतात आणि आरक्षणामुळे महाराष्ट्राचा मणीपुर होईल हे शरद पवार यांचे वक्तव्य या दोन्हीही गोष्टी दुर्दैवी असल्याचे ॲड.आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBeedबीड