शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

अरणवाडीच्या तलावासाठी राष्ट्रवादीचे रस्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:13 IST

अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम पंधरा वर्षा पासून रखडले आहे.

धारूर (बीड ) : अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम पंधरा वर्षा पासून रखडले आहे. याचा परिणाम येथील शेती क्षेत्रावर होत आहे यामुळे या तलावाचे काम त्वरित सुरु करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी धारूर-तेलगाव रोडवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यातील अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम मागील पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. या तलावाच्या क्षेत्रातील चोरंबा, अरणवाडी, थेटेगव्हाण या भागातील शेती शेती यामुळे सिंचनापासून वंचित राहते. या भागातील शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी तलावाचे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेलगाव रोडवर तलावाच्या भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या सोबतच संपूर्ण तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतीचे पंचनामे करावे अशी मागणी आंदोलनाचे नेतृत्व करताना माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी केली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोंळके, ईश्वर मुंडे, नितीन शिनगारे यांच्यासह मोठ्यासंख्यने कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंकेWaterपाणी