शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अरणवाडीच्या तलावासाठी राष्ट्रवादीचे रस्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:13 IST

अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम पंधरा वर्षा पासून रखडले आहे.

धारूर (बीड ) : अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम पंधरा वर्षा पासून रखडले आहे. याचा परिणाम येथील शेती क्षेत्रावर होत आहे यामुळे या तलावाचे काम त्वरित सुरु करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी धारूर-तेलगाव रोडवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यातील अरणवाडी येथील साठवण तलावाचे काम मागील पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. या तलावाच्या क्षेत्रातील चोरंबा, अरणवाडी, थेटेगव्हाण या भागातील शेती शेती यामुळे सिंचनापासून वंचित राहते. या भागातील शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी तलावाचे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेलगाव रोडवर तलावाच्या भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या सोबतच संपूर्ण तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतीचे पंचनामे करावे अशी मागणी आंदोलनाचे नेतृत्व करताना माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी केली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोंळके, ईश्वर मुंडे, नितीन शिनगारे यांच्यासह मोठ्यासंख्यने कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंकेWaterपाणी