शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बीडमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:41 IST

राष्ट्रवादीचे नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रेश हंडा मोर्चा काढला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असनाता देखील नगरपालीकेच्या ढिसाळ करभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात राष्ट्रवादीचे नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रेश हंडा मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येने महिलांसह नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करावा. नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन, आमदाराकडून पाण्यात होत असलेले राजकारण तात्काळ थांबविण्यात यावे. सर्वसामान्यांना हक्काचे पाणी मिळावे, पाणी पुरवठा विभाग सुरळीत पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या बीड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार जिवन प्राधिकरणकडे द्यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी शहरातील कारंजा रोड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थित होती. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी.आ.सुनील धांडे, हेमा पिंपळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातल्या जनता पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मंत्रीपदासाठी मुंबईत मागील दीड महिन्यापासून मुंबईत तळ ठोकून होते. पाणीप्रश्न त्यांना गंभीर वाटत नाही अशी टीका त्यांनी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMorchaमोर्चाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन