शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणारे पाणी नद्यांना सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:35 IST

यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आष्टी: सध्या काही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ...

यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आष्टी: सध्या काही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे आणि धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मागणी केली तर हे पाणी नद्यांतून सोडण्याची मागणी माजी आ. भीमसेन धोंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली.

सध्या आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पात ७० टक्के पाणी साठा असून, धरणाच्या लाभक्षेत्रातील सराटेवडगाव, आनंदवाडी, रुईनालकोल, नांदा या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांचे सरपंच यांनी पाणी सोडावे, अशी आपणाकडे मागणी केलेली आहे. या गावांसाठी नदीद्वारे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अन्यथा टँकर सुरू करावे लागतील. बीड जिल्ह्यात नुकतेच माजलगाव प्रकल्पातील पाणी या प्रकारे त्या भागातील गावांसाठी सोडलेले आहे. मेहकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र लोकरे यांना सूचना द्यावी, अशी मागणी माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे.