शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पावसाने पाठ फिरवल्याने मांजराने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 16:59 IST

२ महिने पुरेल इतकाच पाणीसाठा 

- दीपक नाईकवाडे

केज (बीड ) : पावसाने पाठ फिरवल्याने धनेगाव येथील मांजरा धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून लातुर शहरासह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज ,धारुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे  येणाऱ्या काळात पाऊस पडला नाही तर या शहरांवर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. सद्यस्थितीत मांजरात  6.576 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 

पावसाळा चालु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मांजरा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी धरणात पावसाळ्यात पाणी वाढण्या ऐवजी दररोज घट होत आहे. धरणातुन लातुर शहर व लातुर एमआयडीसीसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , केज,  धारुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळपास 14 गावापेक्षा अधिक गांवाना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणात पिण्याच्या पाण्यासाठी आजमितीस 6.576 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यातुन दररोज 0.007 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणीपुरवठा योजनेतून दररोज 0.04 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा केला जातो अशी माहिती सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीRainपाऊसBeedबीड