शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:55 IST

बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे.

ठळक मुद्दे‘जल है तो कल है’ : पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे नगराध्यक्षांचे नागरिकांना आवाहन

बीड : बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी धरणाची पाहणी केली. तसेच योग्य त्या सूचना देत बीडकरांना पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. बीड शहराला पाली येथील बिंंदुसरा आणि माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या माजलगाव धरणात ८३.४ दलघमी पाणी साठा आहे. तर बिंदुसरा धरण कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे बीड शहराची संपूर्ण तहान माजलगाव धरणावर भागविली जाणार आहे.या धरणातील पाणी पाहता शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करुन उपाययोजना करण्याबाबत पावले उचलण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत विलास विधाते, विनोद मुळूक, अभियंता किशोर काळे, अमोल बागलाने आदींसह इतरांची यावेळी उपस्थिती होती.पाणी उपसा थांबविण्याची मागणीमाजलगाव धरणातून मोटारीद्वारे पाणी उपसा होत आहे. हाच धागा पकडून डॉ.क्षीरसागर यांनी वडवणीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी केली.सध्या पाच ते दहा दिवसाला पाणीसध्या बीड शहराला दररोज दोन कोटी ८० लाख लिटर पाणी लागते. एवढे पाणी येत असले तरी शहरात पाच ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. हद्दवाढ भागात दहा दिवसाला पाणी येते.टंचाई प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडेपाणीटंचाई संदर्भात एक प्रस्ताव तयार करून बीड पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. यामुळे पाणी नियोजन सुलभ होणार आहे. पाणी कमी होताच चर खोदून मोटारीपर्यंत आणला जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई