शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

माजलगाव धरण @ ९५ टक्के; धरणातून केव्हाही व्होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 07:41 IST

माजलगाव धरणातून पाणी केव्हाही सुटु शकते

माजलगाव : मागील चार दिवसापासून माजलगाव धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे या धरणाच्यापाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.  बुधवारी सकाळी 6 वाजता धरण 95 टक्के भरले होते. यामुळे आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणाखालील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माजलगाव धरण यावर्षी सुरुवातीपासूनच पाणी पातळी वाढत होती ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती मागील चार दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी 95 टक्के एवढी झाली होती . धरणात बुधवारी सकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 431.61 मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा 438.80 दलघमी एवढा असल्याची माहिती धरणाचे अभियंताबी.आर. शेख यांनी दिली.

मंगळवारी रात्री धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने  हे धरण बुधवारी रात्रीपर्यंत भरू शकते यामुळे धरणाचे दरवाजे केव्हाही उघडू शकतात. धरणातुन पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणा खालील  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दिली.

टॅग्स :DamधरणWaterपाणीBeedबीड