शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

माजलगाव धरण @ ९५ टक्के; धरणातून केव्हाही व्होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 07:41 IST

माजलगाव धरणातून पाणी केव्हाही सुटु शकते

माजलगाव : मागील चार दिवसापासून माजलगाव धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे या धरणाच्यापाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.  बुधवारी सकाळी 6 वाजता धरण 95 टक्के भरले होते. यामुळे आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणाखालील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माजलगाव धरण यावर्षी सुरुवातीपासूनच पाणी पातळी वाढत होती ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती मागील चार दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी 95 टक्के एवढी झाली होती . धरणात बुधवारी सकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 431.61 मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा 438.80 दलघमी एवढा असल्याची माहिती धरणाचे अभियंताबी.आर. शेख यांनी दिली.

मंगळवारी रात्री धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने  हे धरण बुधवारी रात्रीपर्यंत भरू शकते यामुळे धरणाचे दरवाजे केव्हाही उघडू शकतात. धरणातुन पाणी सोडण्यात येऊ शकते यामुळे धरणा खालील  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दिली.

टॅग्स :DamधरणWaterपाणीBeedबीड