शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 19:37 IST

मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)

इंडी आघाडीचा एकच अजेंडा आहे. ते सरकारमध्ये आले, तर मिशन कॅन्सल चालवणार. ते म्हणाले, इंडीवाले सरकारमध्ये आले तर, ते आर्टिकल 370, जे मोदीने हटवले आहे. ते पुन्हा आणतील, इंडीवाले सरकारमध्ये आले, तर मोदीने जो सीएए आणला आहे, तो कॅन्स करतील, इंडीवाले सरकारमध्ये आले तर मोदीने तीन तलाक विरोधात जो कायदा आणला आहे तो कॅन्स करतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते बीडमधील अंबाजोगाई येथे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी किसान सन्मान निधाची, मोफत उपचार, मोफत राशन आणि राम मंदिराचाही उल्लेख केला.

मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)

मोदी पुढे म्हणाले, आपण आश्चर्य वाटून घेऊ नका, पण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, न्यायालयातून जेव्हा राममंदिराच्या बाजूने निर्णय आला होता, तेव्हा शहजाद्याने (राहुल गांधींना उद्देशून) खास लोकांची मिटिंग बोलावली होती. शहजादा म्हणाला होता, काँग्रेस सरकार आल्यानंतर, राममंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू. यांच्या वडिलांनी तीन तलाक प्रकरणात शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्मय बदलला होता. म्हणत आहेत, त्याच पद्धतीने राम मंदिराचा निर्णयही बदलू."

आजच इंडी आघाडीच्या आमखी एका नेत्याने म्हटले आहे की, राममंदिर बेकार आहे. हेच नेते पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या पुजेला 'पाखंड' म्हटणाले आहे. मात्र, हे नेते इतर कुठल्याही धर्मासाठी असे स्वप्नातही बोलण्याची हिंमत करू शकत नाही. मात्र तुष्टीकरण आणि व्होट बँकेसाठी हे लोक वारंवार प्रभू श्रीराम आणि राम भक्तांचा अपमान करत आहेत. अशा लोकांचे इंडी आघाडी महाराष्ट्राचा गौरव वाढू शकेलक का? (लोकांतून आवाज नाही...). 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी