शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:52 IST

दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली.

ठळक मुद्देबीडमध्ये मुख्य नमाजवेळी अल्लाहकडे प्रार्थना : रमजान ईद उत्साहात

बीड : दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली. जिल्हाभरात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला.बीड येथे नाळवंडी रोड ईदगाह तसेच शहरातील बालेपीर येथील नवी ईदगाह, दर्गाह मशीद, मर्कज मशीद, जामा मशीद, इस्लामपुरा येथील बाबुशाह मशीद, तकिया मशीद, किल्ला मैदानावरील जामा मशीद, शहेंशाहनगर येथील मशीद आदी २५ धार्मिक स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.नाळवंडी रोड ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता मुफ्ती सय्यद सनाउल्लाह नदवी यांनी भाषणात रमजान ईदचे महत्व सांगितले. ते म्हणाले, सद्भावना, प्रेम, बंधुतेने राहण्याची शिकवण हा सण देतो. जे रोजा (उपवास) करतात, जे उष्णता, तहान, भूख सहन करतात त्यांनी ईद साजरी केली पाहिजे. भारत देशात विविध जातीधर्माचे लोक एकत्रित राहतात.प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे. देश पुढे गेला तर आपण सर्व आनंदात राहू यासाठी देशाविषयी प्रेम असले पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगून सुखशांती साठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर काझी फजलुल्लाह यांनी नमाज पठन केली. यावेळी चांगल्या पावसासाठी, सुख संपन्नतेसाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी तसेच हिंदू बांधवांनी एक दुसऱ्याला आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.बीडमध्ये २५ ठिकाणी नमाजमंगळवारी रात्री पावसानंतरही मीना बाजारमध्ये ग्राहकांची गर्दी होती. बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तरीही सणाची लगबग सुरू होती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमdroughtदुष्काळRainपाऊस