शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न ...

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न जुमानता जो उद्योगधंद्यामध्ये पुढे जातो तोच खरा उद्योजक असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. ते दिंद्रुड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, सध्याचा तरुण सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. कामधंदे सोडून अवास्तव जीवनात भरकटत आहे. तसे न करता युवकांनी दिसेल तो व्यवसाय न घाबरता करणे गरजेचे आहे. व्यवसायात बऱ्याच अडचणी येतात. मात्र, जो न खचता व्यवसायात पुढे जातो तोच खरा उद्योजक बनतो असेही ते म्हणाले.

यावेळी प्राध्यापक रमेश गटकळ, उद्योजक महालिंग अप्पा मिटकरी, ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे, तेलगावचे सरपंच दीपक लगड, संगमचे सरपंच भगवानराव कांदे, दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, व्हरकटवाडीचे सरपंच रामकिसन व्हरकटे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. लघु उद्योगासाठी शासनाच्या अनेक योजना असून उद्योजकांनी प्रयत्न केल्यास बँकेकडून कर्ज उपलब्ध करीत विविध व्यवसाय करता येतात. आपल्या प्रगतीसाठी बदलत्या काळाचा वेध घेत युवकांनी उद्योगधंदे उभारावेत, असे मत प्रा. डॉ. रमेश गटकळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले. नागेश कानडे यांनी आभार मानले.