शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, उसावर विषारी अळीचा प्रादुर्भाव, संपर्कात आल्यास होतात असह्य वेदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:20 IST

उसावर विषारी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी त्रस्त

- अविनाश कदमआष्टी (बीड) : शिराळ आणि शेरी येथे उसावरील अळीने अचानक चावा घेतल्याने शेतकऱ्यांना असह्य वेदना होऊन त्रास झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने पिके संकटात आली असून शेतकरी देखील त्रस्त झाली आहेत.   

तालुक्यातील शिराळ येथील शेतकरी आशुतोष आजबे हे आपल्या शेतात काम करीत असताना त्यांच्या हाताला एक विषारी अळी चावली. तसेच शेरी येथील वंदना ढोबळे यांना देखील गवत वेचत असताना पायाला अशाच प्रकारच्या अळीने चावा घेतला. यानंतर दोन्ही शेतकऱ्यांना तीव्र स्वरूपाच्या वेदना, खाज आली. दोन्ही रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. विंचू चावल्यावर जो वैद्यकीय उपचार करतात तशाच प्रकारची उपचार पद्धती वापरण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित लहाने यांनी दिली. तर कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन यावर उपाय सांगावा. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती द्यावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर, महेश मुरकुटे यांनी केली आहे.

अळीचा प्रादुर्भाव कशामुळे होत आहे. हे शोधून त्यावर उपाय सांगावा असे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.- विनोद गुंडमवार, तहसीलदार आष्टी

असा करावा बंदोबस्त प्रामुख्याने ऊस पिकावर ही अळी दिसून येत आहे. कृषी तज्ञांच्या मते ही अळी स्लज कॅटरपीलर आहे. या अळी चा माणसांच्या शरीरावर संपर्क आल्यास आग होणे, खाज येणे असा प्रकार होऊ शकतो. पिकांवर जास्त प्रमाण आढळून आल्यास डायक्लोरोवोस (नुवान) या कीटकनाशकाची 20 मिली प्रति पंप या प्रमाणे फवारणी करावी.- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती