शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वातंत्र्यदिनी कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जिवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:19 IST

कर्जाचा डोंगर वाढत चालला असल्याने नैराशातून केली आत्महत्या

ठळक मुद्देपिंपळा येथील शेतकरी तुकाराम म्हेत्रे हे अल्पभूधारक शेतकरी

कडा (बीड ) :  सततचा पडणारा दुष्काळ, हाताला मिळत नसलेले काम आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे मानसिक दृष्ट्या खचून गेलेल्या एका शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पिंपळा येथे घडली. तुकाराम तात्याभाऊ म्हेत्रे (६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

आष्टी तालुक्‍यातील पिंपळा येथील शेतकरी तुकाराम म्हेत्रे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या चारपाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने शेती पिकत नाही, हाताला कुठे काम नाही यामुळे प्रपंच चालवताना अनंत अडचणी उभा राहिल्या. यातच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे व इतर काही कर्ज अशा कर्जाचा डोंगर वाढत होता. यातुन आलेल्या नैराश्यातुन स्वातंत्र्यदिनी तुकाराम म्हेत्रे यांनी गुरूवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून जिवनयात्रा संपवली.त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड