शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दहशत असती तर, एवढ्या महिला आल्या असत्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:44 IST

दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देराजश्री मुंडे यांचा सवाल : नणंदेवर केली टीका

परळी : परळीमध्ये कसली आली आहे दहशत? धनंजय मुंडे या तुमच्या भावाचे सुरक्षा कवच असल्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला माझ्या मुली म्हणाल्या की, आई, बाबा इथल्या नागरिकांसाठी खूप काही करतात. २४-२४ तास नागरिकांमध्ये असतात. तू एक पाऊल पुढं टाक अन महिलांसाठी काम कर. त्यानंतर मी आता हे काम सुरू केलं आहे. इतिहास साक्षी आहे. एकदा महिलांनी परिवर्तनाची लढाई हातात घेतली की, परिवर्तन अटळ आहे आणि ते आम्ही करणार असे राजश्री मुंडे म्हणाल्या.सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कामधनंजय मुंडेनी विकासाचं राजकारण केलं आहे. तुमचे भाऊ सरकारला भांडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतात. पीकविमा, वैद्यनाथचे बिल हे आंदोलन करून मिळवून दिले आहेत. दोनदा आमदार, दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या तरी दुष्काळात परळीकरांना पाण्याचा एक हंडा देखील दिला नाही. ज्या वैद्यनाथ कारखान्याचे नाव आशिया खंडात होतं तो वैद्यनाथ कारखाना बंद पाडण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं आहे असा घणाघात करत भावजई राजश्री धनंजय मुंडे यांनी नणंद पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे