शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आम्ही जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:27 IST

भयाण दुष्काळात आम्ही जगायचे कसे, असे प्रश्न शेतकÓfयांनी पथकातील अधिकाÓfयांसमोर उपस्थित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लागोपाठ दुसऱ्या वर्षी शेतीच्या नुकसानीचा आम्हाला फटका बसला आहे. कर्जबाजारी झालो आहोत. गतवर्षी बोंडअळीने कापूस खाऊन टाकला तर यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे दोन्हीही हंगाम हातचे गेले. खायला अन्न नाही की प्यायला पाणी. चारा आणि पाण्याअभावी जनावरांचेही हाल होत आहेत. अशा भयाण दुष्काळात आम्ही जगायचे कसे, असे प्रश्न शेतक-यांनी पथकातील अधिका-यांसमोर उपस्थित केले.दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकातील अधिका-यांनी शेतक-यांशी विविध विषयावर चर्चा केली. पिके कुठली घेता, पिण्याच्या आणि शेतीसाठी पाणी आहे का?, कुुठून आणता?, रोजगार मिळतो का?, शासकीय योजना राबविल्या जातात का?, अधिका-यांचे सहकार्य आहे का, असे अनेक प्रश्न विचारून शेतक-यांना बोलते केले.शासनाकडून निश्चितच सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी शेत-यांना दिले.जरूड येथील बागायतदार शेतकरी सखाराम शिंदे यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या मोसंबी, लिंबू आणि आंब्याच्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत. दहा वर्षापासून ह्या बागा जोपासल्या. विमाही काढला आहे. नुकसानीच्या तुलनेत अल्पसा विमाही मिळेल. परंतु, ही मदत जर आता मिळाली तर टँकर लावून ही झाडे वाचवता येतील. माझा भविष्याचा प्रश्न मिटेल. नंतर मदत मिळून काय फायदा, माझे संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी रस्त्यावर येईल, अशी खंत सखाराम शिंदे यांनी व्यक्त केली.रेवली येथे सरपंच मनोहर केदार, चंद्रकांत कांदे व शेतकºयांंनी आपले प्रश्न पथकासमोर मांडले. भरीव मदत तातडीने मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.कायमस्वरूपी उपाय हवेतआम्ही दोन दिवसांपासून पाहणी करत आहोत. खरोखरच दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज आपल्या देशाची भिस्त शेतीवर आहे. असे प्रसंग वारंवार घडू नयेत म्हणून शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतक-यांना निश्चितच मदत झाली पाहिजे. आमच्याही भावना त्याच आहेत, असे ‘लोकमत’शी बोलताना पथकातील केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार