शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:04 IST

धरणातून थेट पाणी मिळावे अशी मागणी

ठळक मुद्देआनंदगाव येथे पाण्याची भीषण परिस्थिती आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगाव येथे दुष्काळामुळे भीषण परिस्थिती आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजलगाव पंचायत समिती कार्यालयावर बुधवारी (दि.२९) घागर मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तसेच जनावरांनासुद्धा पाणी मिळत नाही. यावर  तालुका प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चाली आहे. तालुक्यातील आनंदगाव येथे भयंकर पाणी समस्या निर्माण झाली. यावर उपाययोजना करत आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व गंगाभिषण थावरे यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ सहभागी होते. गटविकास अधिकारी वि.टी. चव्हाण यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती