शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:04 IST

धरणातून थेट पाणी मिळावे अशी मागणी

ठळक मुद्देआनंदगाव येथे पाण्याची भीषण परिस्थिती आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगाव येथे दुष्काळामुळे भीषण परिस्थिती आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजलगाव पंचायत समिती कार्यालयावर बुधवारी (दि.२९) घागर मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तसेच जनावरांनासुद्धा पाणी मिळत नाही. यावर  तालुका प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चाली आहे. तालुक्यातील आनंदगाव येथे भयंकर पाणी समस्या निर्माण झाली. यावर उपाययोजना करत आनंदगावसाठी धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व गंगाभिषण थावरे यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थ सहभागी होते. गटविकास अधिकारी वि.टी. चव्हाण यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती