शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:30 IST

दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देमुर्शदपूर फाट्यावर आंदोलन : दावणीला चारा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई व गुरांच्या चाºयाचा प्रश्न यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परवा दोन दिवसापूर्वी शेतकºयांनी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून पिंपरगव्हाण येथील कोरड्या धरणामध्ये दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर तात्काळ सुरू केले, व उर्वरित मागण्या सरकारला कळवल्याचे अश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. दुसºया दिवशी राजुरी परिसरातील शेतकºयांनी मुर्शदपूर फाट्यावर एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी रास्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. यावेळी बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले, आता शेतकºयांचा अंत सरकारने पाहू नये तात्काळ दुष्काळी उपाययोजना चालू कराव्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि गुरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तरीही सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही सरकारने जर असाच वेळकाढूपणा केला तर शेतकरी तुम्हाला शासकीय कार्यालयांमध्ये बसू देणार नाहीत, असा इशारा मस्के यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जयसिंग चुंगडे, युवा सेनेचे सागर बहिर, युवराज मस्के, बंडू मस्के, बद्रीनाथ जटाळ, दीपक बागलाने, शेळके, सचिन आगम, रोहित शेळके, रमेश उंद्रे, मनिष भोसकर, निलेश जगताप यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी होते.दावणीला चारा द्यादावणीला चारा, पिकविम्याचे पैसे त्वरित द्या, शेतकरी, शेतमजूराच्या हाताला काम द्या, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, न. राजुरी ते खरवंडी रस्त्याचा मावेजा द्या, राजुरी सर्कलमधील रात्रीचे भारनियमन बंद करा या व इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन