शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:18 IST

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील संपादित शेत जमिनीच्या २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मावेजा व अतिरिक्त जमीन संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्हा भूसंपादन मावेजा कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.

बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील संपादित शेत जमिनीच्या २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मावेजा व अतिरिक्त जमीन संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्हा भूसंपादन मावेजा कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी निजामकालीन कायद्यानुसार जमिनी संपादित केल्या आहेत. या सर्व जमिनीचे पुनर्मूल्यांकन करुन २०१३ च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा, बाजारभावाच्या ६ पट रक्कम द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नोकरी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी केली आहे.प्रशासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके यांच्या नेतृत्वाखाली शामसुंदर इंदाणी, गणपत मोरे, एकनाथ ढोरे, लहानू सावंत, सुधीर सुपेकर, मोतीराम डरपे, भोपू राठोर, राजेंद्र घोरड यांच्यासह शेतकरी बेमुदत उपोषण करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडrailwayरेल्वेagitationआंदोलन