शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

कडा- कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच, वीज महावितरणकडून शेतक-यांचे कनेक्शन तोडण्यात येत असल्याने कांद्यासह गव्हाचे पिक ...

कडा- कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच, वीज महावितरणकडून शेतक-यांचे कनेक्शन तोडण्यात येत असल्याने कांद्यासह गव्हाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी, अशी मागणी रासपचे मराठवाडा सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे यांनी केली आहे.

निवेदनात डाॅ. शेंडगे यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून जीवघेण्या कोरोनासारख्या महामारीमुळे शेतक-यांसह सर्वसान्य नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत आहे. अशाही कठीण परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतक-यांना त्रास देण्यात येत आहे. सध्या वीज महावितरण कंपनीकडून शेतक-यांचे थकबाकीसाठी वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्यामुळे विहिरीत पाणी असतानाही केवळ विजेअभावी हातातोंडाशी आलेले कांदा व गव्हाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांची महावितरणकडून चाललेली वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी. नसता रासपच्या वतीने वीज महावितरणच्या अधिका-यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा डाॅ. शेंडगे यांनी दिला आहे.