शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:39 IST

कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.सन २०१६-१७ या गळीत हंगामात तेलगाव येथील सुंदरराव सोळंके कारखान्याने व सावरगाव येथील छत्रपती कारखान्याने जयमहेश कारखान्यापेक्षा ६०० रुपयांनी कमी भाव शेतकºयांना दिला. त्यामुळे त्यांनी ६०० रु पयांप्रमाणे शेतकºयांना आधी पैसे अदा करावेत तसेच यावर्षी देखील दोन्ही काररखान्यांनी शेतकºयांना एफआरपी पेक्षा वाढवून भाव देण्याचे आश्वासन देऊन पुन्हा तोंडफिरवणी केली. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे अगोदर द्यावेत, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, यावर्षी पावसाने दडी मारल्याने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्यावी, लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडआळीचे पैसे शेतकºयांना त्वरीत द्यावेत, या व इतर मागण्यांसाठी येथील परभणी चौकातून बैलगाडी मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. त्यानंतर तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना निवेदन दिले. शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झालेपेट्रोल दरवाढीचा निषेधया मोर्चात सामील झालेल्या बैलगाड्या पेट्रोल पंपावर नेण्यात आल्या. या ठिकाणी बैलगाड्यांमध्ये पेट्रोल भरून शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन