शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

केजमध्ये शेतकऱ्यांचे ५ तास जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्यात उतरत पाच तास जलसमाधी आंदोलन केले.शेतकरी जलसमाधी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्यात उतरत पाच तास जलसमाधी आंदोलन केले.

शेतकरी जलसमाधी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकºयांच्या आंदोलनापुढे नमते घेत मांजरा धरणातून उजव्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. तसेच धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार नाही व मांजरा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा मांजरा धरणातील मृत साठ्यापर्यंत पाण्याचा उपसा होईपर्यंत बंद करण्यात येणार नाही असे मांजरा धरणाचे प्रभारी उप अभियंता माखणे यांनी मुकूंद कणसे, उमाकांत भुसारे, सतीश शिंदे , काशिनाथ भिसे, प्रताप सोमवंशी, बब्रुवान कणसे यांच्यासह शेतकºयांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच सदरील आंदोलन मागे घेतले.

यावेळी नायब तहसीलदार गेंदले, युसुफ वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सपोनि मांजराचे शाखा अभियंता शहाजी पाटील उपस्थित होते. यावेळी मांजरा धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा