शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हातचे पीक गेल्याच्या धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 06:04 IST

रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही, ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली

अंबाजोगाई (बीड) : परतीच्या पावसाच्या तडाख्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबिनचे अतोनात नुकसान झाल्याचा धसका घेतलेल्या पूस येथील ४५ वर्षीय शेतकºयाचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रकाश कारभारी चोरमले असे मयत शेतकºयाचे नाव आहे. त्यांना पूस शिवारात रेणानदी परिसरात (ता. अंबाजोगाई)अडीच एकर शेती आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबिन मातीमोल झाल्याने मुलीचे लग्न कसे करावे, या चिंतेत ते होते.

रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही, ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांचे मामगे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

नाशिक, साताºयात आत्महत्यानाशिक मनमाड तालुक्यातील माळेगाव येथील तरूण शेतकरी किरण दत्तू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाल्याने गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. तर सातारा जिल्हात पाटण तालुक्यातील मरळी येथे अनिल रघुनाथ पाटील (४२) यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊसDeathमृत्यू