शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाचा बोजा वाढला; विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

By अनिल भंडारी | Updated: November 25, 2023 14:02 IST

पावसाळ्यात शेती करायची व उर्वरित कालावधीत कारखान्याची उचल घेऊन ते ऊस तोडणीला जात.

बीड : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बँकेच्या व खासगी कर्जाचा वाढता बोजा आणि कारखान्याकडून घेतलेली उचल कशी फेडायची या आर्थिक विवंचनेत पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर येथील शेतकरी व ऊस तोडणी कामगार संजय गंगाराम मोहळकर (वय ५२) याने आत्महत्या केली. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. 

पावसाळ्यात शेती करायची व उर्वरित कालावधीत कारखान्याची उचल घेऊन ते ऊस तोडणीला जात. यातून कुटुंबाचा गाडा हाकताना सततच्या दुष्काळी परिस्थीतीमुळे शेती पिकत नाही. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज, कारखान्याची उचल, खाजगी कर्ज यांची परतफेड होत नसल्याने हताश होऊन संजय मोहोळकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र