शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

अवकाळीने हिरावला हातातोंडाशी आलेला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:42 IST

केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, तरी देखील आहे त्या पाण्यावार नियोजन करुन अनेक शेतकऱ्यांनी केळी, आंबा व इतर फळबागा लावल्या अन् जोपासल्या आहेत. मात्र, केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात साधारण २ हजार ते २५०० हेक्टर क्षेत्रावर केळी तर जवळपास ३ हजार हेक्टरवर आंबा फळबाग लागवड करण्यात आली आहे. शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील आहे त्या पाण्याचे नियोजन करुन या फळबागा वाढवल्या आहेत. त्यांना यामध्ये चांगले यश देखील आले होते.अनेक ठिकाणी केळीचे पीक चांगल्या स्थितीमध्ये होते. तसेच बागांची विक्री देखील सुरु होती. त्याचसोबत आंबे देखील मोठ्या प्रमाणात आले होते त्यांची देखील व्यापा-यांकडून पाहणी करुन विक्री केली जाणार होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या गारपिटीमध्ये केळी व आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शेतक-यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीfruitsफळे