शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

अवकाळीने हिरावला हातातोंडाशी आलेला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:42 IST

केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, तरी देखील आहे त्या पाण्यावार नियोजन करुन अनेक शेतकऱ्यांनी केळी, आंबा व इतर फळबागा लावल्या अन् जोपासल्या आहेत. मात्र, केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात साधारण २ हजार ते २५०० हेक्टर क्षेत्रावर केळी तर जवळपास ३ हजार हेक्टरवर आंबा फळबाग लागवड करण्यात आली आहे. शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील आहे त्या पाण्याचे नियोजन करुन या फळबागा वाढवल्या आहेत. त्यांना यामध्ये चांगले यश देखील आले होते.अनेक ठिकाणी केळीचे पीक चांगल्या स्थितीमध्ये होते. तसेच बागांची विक्री देखील सुरु होती. त्याचसोबत आंबे देखील मोठ्या प्रमाणात आले होते त्यांची देखील व्यापा-यांकडून पाहणी करुन विक्री केली जाणार होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या गारपिटीमध्ये केळी व आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शेतक-यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीfruitsफळे