शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने हिरावला हातातोंडाशी आलेला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:42 IST

केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, तरी देखील आहे त्या पाण्यावार नियोजन करुन अनेक शेतकऱ्यांनी केळी, आंबा व इतर फळबागा लावल्या अन् जोपासल्या आहेत. मात्र, केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात साधारण २ हजार ते २५०० हेक्टर क्षेत्रावर केळी तर जवळपास ३ हजार हेक्टरवर आंबा फळबाग लागवड करण्यात आली आहे. शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील आहे त्या पाण्याचे नियोजन करुन या फळबागा वाढवल्या आहेत. त्यांना यामध्ये चांगले यश देखील आले होते.अनेक ठिकाणी केळीचे पीक चांगल्या स्थितीमध्ये होते. तसेच बागांची विक्री देखील सुरु होती. त्याचसोबत आंबे देखील मोठ्या प्रमाणात आले होते त्यांची देखील व्यापा-यांकडून पाहणी करुन विक्री केली जाणार होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या गारपिटीमध्ये केळी व आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शेतक-यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीfruitsफळे