शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अवकाळीने हिरावला हातातोंडाशी आलेला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:42 IST

केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, तरी देखील आहे त्या पाण्यावार नियोजन करुन अनेक शेतकऱ्यांनी केळी, आंबा व इतर फळबागा लावल्या अन् जोपासल्या आहेत. मात्र, केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात साधारण २ हजार ते २५०० हेक्टर क्षेत्रावर केळी तर जवळपास ३ हजार हेक्टरवर आंबा फळबाग लागवड करण्यात आली आहे. शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील आहे त्या पाण्याचे नियोजन करुन या फळबागा वाढवल्या आहेत. त्यांना यामध्ये चांगले यश देखील आले होते.अनेक ठिकाणी केळीचे पीक चांगल्या स्थितीमध्ये होते. तसेच बागांची विक्री देखील सुरु होती. त्याचसोबत आंबे देखील मोठ्या प्रमाणात आले होते त्यांची देखील व्यापा-यांकडून पाहणी करुन विक्री केली जाणार होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या गारपिटीमध्ये केळी व आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शेतक-यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीfruitsफळे