शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलनातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 15:36 IST

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात परतीच्या पावसामुळे  बहुतांश पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देहेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जमा करावी.

अंबाजोगाई : येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यात अतिवृष्टीमुळे पिंकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे  राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात परतीच्या पावसामुळे  बहुतांश पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे उत्पन्नाची कसलीही शाश्वती नसून  शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जमा करावी. या मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पक्ष समाज पक्षाचे महासचिव बालासाहेब दोडतले, जिल्हा अध्यक्ष दत्ता काळे, तालुका अध्यक्ष राहुल सोन्नर, नामदेव खोडवे, अविनाश जानकर, बाळा गायके, बाबा गडदे,रुपेश परदेशी, मुन्ना गडदे, सलीम चौधरी, बाबा गाढवे, शेषराव मस्के यांच्यासह आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीडRainपाऊस