शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:46 IST

वीज वाहक तारेवर ओल्या बांबूने आकडा टाकत असतांना दुर्घटना

ठळक मुद्दे वाऱ्यामुळे विजेच्या तारेवर टाकलेले आकड्यांचे वायर निघाले पावसामुळे हा बांबू ओला असल्याने त्यात विद्युत प्रवाह उतरला

माजलगाव (जि. बीड) : घरासमोरील वीज वाहक तारेवर ओल्या बांबूने आकडा टाकत असतांना बांबूमध्ये वीजप्रवाह उतरल्याने मीराबाई शंकर जाधव (३२) व दत्ता राठोड (२३) या दोघांना शॉक बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वा. वाजता घडली.

तालुक्यातील मोगरा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे विजेच्या तारेवर टाकलेले आकड्यांचे वायर निघाले होते. त्यामुळे रविवारी सकाळी ताडोबा तांड्यावरील मीराबाई जाधव यांनी  त्यांचा भाचा दत्ता राठोड यास तारेवरील निघालेले आकड्याचे वायर टाकण्यास सांगितले. हे ऐकून दत्ता याने आकडा टाकण्यासाठी बांबू हातात घेतला. मात्र, पावसामुळे हा बांबू ओला झालेला असल्याने दत्ताने विद्यूत तारेला बांबूचा स्पर्श केल्याबरोबर त्यात विजप्रवाह उतरला. त्यामुळे दत्ता राठोड जागेवरच थरथरत असल्याचे दिसताच मीराबाई त्यास वाचवण्यासाठी धावल्या. त्यांनी दत्ताला वाचविण्यासाठी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार शॉक लागला. या घटनेत दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.  दत्ता हा अविवाहित, तर मीराबाईस दोन मुले आहेत. याप्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजBeedबीड