शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजप सरकार विरोधात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 17:59 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. 

माजलगाव  (बीड ) : विश्वासघातकी मोदी सरकारची सरकार स्थापन झालेला दिवस विश्वासघात दिन म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्यानिमित्ताने आज दोन्ही पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. 

भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होऊन देशात चार वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु या चार वर्षात त्यांनी लोकहिताचे काम केले नसून महागाईने उच्चांक गाठला आहे. ट्रोल डिझेलच्या दारवाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हे सरकार विश्वासघातकी असून त्याचा स्थापना दिन विश्वासघात दिन असल्याचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले. सरकारच्या कार्यपद्धतीचा आणि धोरणाचा निषेध करत दोन्ही पक्षांनी तहसील कार्यालयावर संयुक्तरीत्या सायकल रॅली काढली. 

यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांनी नायब तहसीलदार रामदासी यांना निवेदन दिले. रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण होके, पंचायत समिती सभापती जयंत नरवडे, कचरू खळगे,नगरसेवक शेख मंजूर, विजय शिंदे,मनोज फरके,सुशांत पौळ,राहुल लंगडे, भागवत भोसले आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस