शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 20:09 IST

आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

अंबाजोगाई -: महाराष्ट्रात सद्या दुष्काळ व आरक्षण हे प्रश्न गंभीर बनले आहेत.या मुख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे. या प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

या वेळी बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण दिले. त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम यांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. ते पूर्ण करावं. आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली.

तसेच हे सरकार महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. तसेच दर आठवड्याला होणाऱ्या कॅबीनेट तीन तीन आठवडे होत नाहीत. जरी झाली तरी ती एक ते दीड तास उशिराने सुरू होते, याचेही मंत्र्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

'ते' टोळक गेवराईतून पाठविण्यात आले- आ.राजेश टोपेमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पहिली भेट देणारे नेते शरद पवार आहेत.या वेळी आंदोलनस्थळी ज्या लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या ते टोळक गेवराई येथून पाठविण्यात आले होते, असा घणाघाती आरोप आ.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र याचा सुत्रधार कोण? हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.

टॅग्स :BeedबीडSupriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षण