शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा बांध विसरले; त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:13 IST

किसान संवाद यात्रेत माजीमंञी तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांची टीका

ठळक मुद्देनवीन शेती कायदा हा शेतक-यांना स्वातंत्र्य देणारा सरकार शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे

आष्टी :  मध्यस्थाशिवाय शेतात पिकविलेला माल शेतकरी स्वतः  बाजारपेठेत जाऊन विकू शकतो असा हिताचा कायदाच राज्य सरकारला कळत नाही. मुख्यमंत्री नसताना बांधावर जाऊन शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचे दाखवणारे उद्धव ठाकरे आता सर्व विसरले आहेत. त्यांची अवस्था मागचे काहीच आठवत नसलेल्या गझनीतील आमीर खान सारखी झाली असल्याची टोकदार टीका माजीमंञी तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली आहे. ते तालुक्यातील वटनवाडी येथील किसान संवाद यात्रेत बोलत होते. 

पुढे बोलताना बोंडे म्हणाले की, नवीन शेती कायदा हा शेतक-यांना स्वातंत्र्य देणारा कायदा असून त्या कायद्याची अंमलबजावणी हे राज्य सरकार करत नाही याचा अर्थ हे सरकार शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा हा प्रकार असल्याचेही बोंडे यावेळी म्हणाले. तसेच आ. सुरेश धस यांनी नवीन शेती कायद्यामुळे राज्यातील काही विशिष्ट पक्षातील लोकांची दुकानदारी बंद होणार आहे. यामुळे राज्य सरकार हा कायदा लागू करत नाही अशी टीका केली. 

याप्रसंगी रमेश पोकळे, हिरालाल बलदोटा यांनी मनोगत व्यक्त केले. रमजान तांबोळी, हिरालाल बलदोटा, दत्ताञय जेवे, अनिल ढोबळे, रंगनाथ धोंडे, खंडू जाधव, राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, माऊली जरांगे, भगवान शिनगिरे, संदिप खाकाळ, अजित घुले, पप्पू खाकाळ, राम धुमाळ, नवनाथ साबळे, काका थेटे, ऋषी खिळे, राजू शिंदे, भगवान शिनगिरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीBeedबीड