शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाण्यात तक्रार देण्यावरून दोघांवर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:21 AM

धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव तालुक्यातील किट्टिआडगाव येथील सय्यद आकबर, शेख मुजिब शेख मुस्तफा यांना माजलगाव येथील कपिल मेंढके, रवि गायकवाड, अमोल शिंदे यांनी केलेल्या मारहानीची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याच्या कारणावरून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान फुलेपिंपळगाव शिवारात पैठण ते माजलगावकडे येणा-या जायकवाडी कॅनॉलवर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शेख मुसिर शेख मुस्तफा व अन्य एकास कपील मेंडके, रवि गायकवाड, अमोल शिंदे यांनी तलवारीने मारहान करुन गंभीर जखमी केली.

यातील शेख मुजिब शेख मुस्तफा याच्या डाव्या हाताचे दोन बोटे तोडले. तर सय्यद आकबर सय्यद बाबा याला गंभिर जखमी करुन प्राणघातक हाल्ला करुन जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. जखमींना बीड व औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील रवि गायकवाडला बेड्या ठोकल्या आहेत.