शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:53 IST

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील घटना

-नितीन कांबळेकडा- शेतातील बोअर वेलचे तुटलेले वायर जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी सुलेमान देवळा येथे घडली. कचरू रखमाजी इथापे (४५ ) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शेतकरी कचरू रखमाजी इथापे हे गुरूवारी दुपारी शेतात काम करत होते. दुपारच्या दरम्यान बोअरवेलचे वायर तुटलेले आढळून आले. त्यामुळे पकडच्या सहाय्याने वायर जोडण्याचा प्रयत्न इथापे यांनी केला. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने इथापे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

शासनस्तरावरून मदत मिळावीकचरू इथापे याची परिस्थिती अंत्यत हलाखीची असून घरातील कर्तापुरूष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.शासनस्तरावरून इथापे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुलेमान देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते शरद घोडके यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूFarmerशेतकरी